E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
तर केंद्रात ‘इंडिया’ आघाडीचे सरकार असते
Wrutuja pandharpure
28 Mar 2025
नवी दिल्ली
: लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील ‘इंडिया’ आघाडीला आणखी २० ते ३० जागा मिळाल्या असत्या तर केंद्रात आपण सरकार स्थापन केले असते, असे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी गुरुवारी येथे सांगितले.काँग्रेस मुख्यालयात काल पक्षाच्या जिल्हा अध्यक्षांची बैठक झाली. या बैठकीत खर्गे बोलत होते. काँग्रेसची विचारधारा मजबूत आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला १०० जागा मिळाल्या. आणखी २०-३० जागा मिळाल्या असत्या तर केंद्रात आपण सरकार स्थापन करु शकलो असतो, असे खर्गे यावेळी म्हणाले.
काँग्रेसची लढाई संसदेत आणि संसदेबाहेर भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरुद्ध असल्याचेही ते म्हणाले.लोकसभा निवडणुकीस आपण ‘इंडिया’ आघाडीच्या माध्यमातून सामोरे गेलो. त्यामुळे भाजपला २४० वर रोखू शकलो, असेही ते म्हणाले.या बैठकीस राज्य आणि केंद्र शासित प्रदेशातील ३३८ जिल्हा अध्यक्ष उपस्थित होते. सुमारे चार तास ही बैठक चालली, अशी माहिती पवन खेडा यांनी दिली. या बैठकीस लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी, संघटना सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल, अजय माकन आदींनी मार्गदर्शन केले.
Related
Articles
पंबन पुलाचे उद्घाटन
07 Apr 2025
निजाम संस्थानातील कायदेपंडीत काशीनाथराव वैद्य
11 Apr 2025
कृत्रिम बुद्धिमत्तेतील खासगी गुंतवणुकीत भारत दहावा
05 Apr 2025
दोन लाख कोटींचे मोबाइल निर्यात
09 Apr 2025
ताजमहालचे पर्यटक पाच वर्षांत वाढले
05 Apr 2025
मनोजकुमार नव्हे भारतकुमार...
05 Apr 2025
पंबन पुलाचे उद्घाटन
07 Apr 2025
निजाम संस्थानातील कायदेपंडीत काशीनाथराव वैद्य
11 Apr 2025
कृत्रिम बुद्धिमत्तेतील खासगी गुंतवणुकीत भारत दहावा
05 Apr 2025
दोन लाख कोटींचे मोबाइल निर्यात
09 Apr 2025
ताजमहालचे पर्यटक पाच वर्षांत वाढले
05 Apr 2025
मनोजकुमार नव्हे भारतकुमार...
05 Apr 2025
पंबन पुलाचे उद्घाटन
07 Apr 2025
निजाम संस्थानातील कायदेपंडीत काशीनाथराव वैद्य
11 Apr 2025
कृत्रिम बुद्धिमत्तेतील खासगी गुंतवणुकीत भारत दहावा
05 Apr 2025
दोन लाख कोटींचे मोबाइल निर्यात
09 Apr 2025
ताजमहालचे पर्यटक पाच वर्षांत वाढले
05 Apr 2025
मनोजकुमार नव्हे भारतकुमार...
05 Apr 2025
पंबन पुलाचे उद्घाटन
07 Apr 2025
निजाम संस्थानातील कायदेपंडीत काशीनाथराव वैद्य
11 Apr 2025
कृत्रिम बुद्धिमत्तेतील खासगी गुंतवणुकीत भारत दहावा
05 Apr 2025
दोन लाख कोटींचे मोबाइल निर्यात
09 Apr 2025
ताजमहालचे पर्यटक पाच वर्षांत वाढले
05 Apr 2025
मनोजकुमार नव्हे भारतकुमार...
05 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
टोकाची संवेदना आणि कायद्याला आव्हान
2
मतांसाठी ‘सौगात’
3
विश्वासही द्या (अग्रलेख)
4
शेतकर्यांना टोमॅटोचा फटका
5
जीवन उद्ध्वस्त करणारा धरणीकंप
6
टोल वसुलीत भरडतो सामान्य माणूस