E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
तर केंद्रात ‘इंडिया’ आघाडीचे सरकार असते
Wrutuja pandharpure
28 Mar 2025
नवी दिल्ली
: लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील ‘इंडिया’ आघाडीला आणखी २० ते ३० जागा मिळाल्या असत्या तर केंद्रात आपण सरकार स्थापन केले असते, असे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी गुरुवारी येथे सांगितले.काँग्रेस मुख्यालयात काल पक्षाच्या जिल्हा अध्यक्षांची बैठक झाली. या बैठकीत खर्गे बोलत होते. काँग्रेसची विचारधारा मजबूत आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला १०० जागा मिळाल्या. आणखी २०-३० जागा मिळाल्या असत्या तर केंद्रात आपण सरकार स्थापन करु शकलो असतो, असे खर्गे यावेळी म्हणाले.
काँग्रेसची लढाई संसदेत आणि संसदेबाहेर भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरुद्ध असल्याचेही ते म्हणाले.लोकसभा निवडणुकीस आपण ‘इंडिया’ आघाडीच्या माध्यमातून सामोरे गेलो. त्यामुळे भाजपला २४० वर रोखू शकलो, असेही ते म्हणाले.या बैठकीस राज्य आणि केंद्र शासित प्रदेशातील ३३८ जिल्हा अध्यक्ष उपस्थित होते. सुमारे चार तास ही बैठक चालली, अशी माहिती पवन खेडा यांनी दिली. या बैठकीस लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी, संघटना सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल, अजय माकन आदींनी मार्गदर्शन केले.
Related
Articles
राज्यात आठवडाभर पावसाचा अंदाज
06 Apr 2025
फडणवीस यांच्या काकू भाजप नेत्यांवर रागावल्या
08 Apr 2025
राज्यातील धरणात ४२ टक्के पाणीसाठा; टँकरची संख्या वाढली
11 Apr 2025
तरुणांच्या त्रासाला कंटाळून शाळकरी मुलीची आत्महत्या
11 Apr 2025
भारतीय नौदलाची ताकद वाढणार
10 Apr 2025
हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्रीराम जन्मोत्सव साजरा
07 Apr 2025
राज्यात आठवडाभर पावसाचा अंदाज
06 Apr 2025
फडणवीस यांच्या काकू भाजप नेत्यांवर रागावल्या
08 Apr 2025
राज्यातील धरणात ४२ टक्के पाणीसाठा; टँकरची संख्या वाढली
11 Apr 2025
तरुणांच्या त्रासाला कंटाळून शाळकरी मुलीची आत्महत्या
11 Apr 2025
भारतीय नौदलाची ताकद वाढणार
10 Apr 2025
हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्रीराम जन्मोत्सव साजरा
07 Apr 2025
राज्यात आठवडाभर पावसाचा अंदाज
06 Apr 2025
फडणवीस यांच्या काकू भाजप नेत्यांवर रागावल्या
08 Apr 2025
राज्यातील धरणात ४२ टक्के पाणीसाठा; टँकरची संख्या वाढली
11 Apr 2025
तरुणांच्या त्रासाला कंटाळून शाळकरी मुलीची आत्महत्या
11 Apr 2025
भारतीय नौदलाची ताकद वाढणार
10 Apr 2025
हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्रीराम जन्मोत्सव साजरा
07 Apr 2025
राज्यात आठवडाभर पावसाचा अंदाज
06 Apr 2025
फडणवीस यांच्या काकू भाजप नेत्यांवर रागावल्या
08 Apr 2025
राज्यातील धरणात ४२ टक्के पाणीसाठा; टँकरची संख्या वाढली
11 Apr 2025
तरुणांच्या त्रासाला कंटाळून शाळकरी मुलीची आत्महत्या
11 Apr 2025
भारतीय नौदलाची ताकद वाढणार
10 Apr 2025
हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्रीराम जन्मोत्सव साजरा
07 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
राज्यात आठवडाभर पावसाचा अंदाज
2
तनिषा भिसे प्रकरणात मंगेशकर रूग्णालय दोषी
3
ट्रम्प यांच्या विरोधात अमेरिका रस्त्यावर
4
काश्मीरमध्ये सत्तेचा वाद (अग्रलेख)
5
रामनवमी सोहळ्यासाठी मंदिरे सज्ज
6
एक शाप, दोन वर