E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
मुंबईत होणार सहा पदरी महामार्ग
Wrutuja pandharpure
21 Mar 2025
मुंबई
: मुंबईत सहा पदरी प्रवेश नियंत्रित महामार्ग होणार आहे. जेएनपीए बंदर (पागोटे) ते चौकदरम्यान सहा पदरी राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. त्यासाठी ४५०० कोटींचा निधीही मंजूर करण्यात आला आहे. हा नवीन महामार्ग पागोटे गावाजवळील जेएनपीए बंदरापासून सुरू होईल आणि मुंबई-पुणे महामार्गावर संपेल. हा महामार्ग मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाला जोडला जाणार आहे. हा प्रकल्प बीओटी तत्त्वावर विकसित केला जाणार आहे. जेएनपीए बंदरातील कंटेनरचे वाढते प्रमाण आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विकास या सर्व गोष्टी लक्षात घेता या प्रदेशातील राष्ट्रीय महामार्ग कनेक्टिव्हिटी वाढवण्याची गरज आहे. त्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारकडून पावले उचलली जात आहेत.
सध्या पळस्पे फाटा, डी-पॉईंट, कळंबोली जंक्शन, पनवेलसारख्या शहरी भागातील प्रचंड वाहतूक कोंडीमुळे जेएनपीए बंदरातून निघालेल्या वाहनांना राष्ट्रीय महामार्ग ४८ चा मुख्य सुवर्ण चतुर्भुज टप्पा आणि मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर पोहोचायला तब्बल २ ते ३ तास लागतात. २०२५ मध्ये नवी मुंबई विमानतळ कार्यान्वित होणार आहे. त्यावेळी थेट कनेक्टिव्हिटीची गरज आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यानुसारच कनेक्टिव्हिटीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि जेएनपीए बंदर आणि नवी मुंबई एअरपोर्ट जोडण्याची लॉजिस्टिक कार्यक्षमता सुधारण्यासाठी हा प्रकल्प तयार केला जात आहे. या प्रकल्पामुळे मुंबई ते गोव्याकडे जाणार्या महामार्गापर्यंतचा प्रवास वेळ अटल सेतूपासून फक्त २०-३० मिनिटांपर्यंत कमी होऊन कनेक्टिव्हिटी वाढणार आहे.
Related
Articles
पाकिस्तानच्या तुरुंगात भारतीय मच्छिमाराचा मृत्यू
28 Mar 2025
’यशवंत’ची जमीन वाचविण्यासाठी कृती समितीची साखर आयुक्तांकडे धाव
26 Mar 2025
सरकारी पुनर्वसन केंद्रात अन्नविषबाधेमुळे ४ मुलांचा मृत्यू
27 Mar 2025
मुख्यमंत्री व मंत्र्यांचे वर्तन घटनाविरोधी
27 Mar 2025
वाचक लिहितात
26 Mar 2025
पर्यावरणपूरक जीवनशैलीमुळे भावी पिढ्यांचे रक्षण : मुर्मू
30 Mar 2025
पाकिस्तानच्या तुरुंगात भारतीय मच्छिमाराचा मृत्यू
28 Mar 2025
’यशवंत’ची जमीन वाचविण्यासाठी कृती समितीची साखर आयुक्तांकडे धाव
26 Mar 2025
सरकारी पुनर्वसन केंद्रात अन्नविषबाधेमुळे ४ मुलांचा मृत्यू
27 Mar 2025
मुख्यमंत्री व मंत्र्यांचे वर्तन घटनाविरोधी
27 Mar 2025
वाचक लिहितात
26 Mar 2025
पर्यावरणपूरक जीवनशैलीमुळे भावी पिढ्यांचे रक्षण : मुर्मू
30 Mar 2025
पाकिस्तानच्या तुरुंगात भारतीय मच्छिमाराचा मृत्यू
28 Mar 2025
’यशवंत’ची जमीन वाचविण्यासाठी कृती समितीची साखर आयुक्तांकडे धाव
26 Mar 2025
सरकारी पुनर्वसन केंद्रात अन्नविषबाधेमुळे ४ मुलांचा मृत्यू
27 Mar 2025
मुख्यमंत्री व मंत्र्यांचे वर्तन घटनाविरोधी
27 Mar 2025
वाचक लिहितात
26 Mar 2025
पर्यावरणपूरक जीवनशैलीमुळे भावी पिढ्यांचे रक्षण : मुर्मू
30 Mar 2025
पाकिस्तानच्या तुरुंगात भारतीय मच्छिमाराचा मृत्यू
28 Mar 2025
’यशवंत’ची जमीन वाचविण्यासाठी कृती समितीची साखर आयुक्तांकडे धाव
26 Mar 2025
सरकारी पुनर्वसन केंद्रात अन्नविषबाधेमुळे ४ मुलांचा मृत्यू
27 Mar 2025
मुख्यमंत्री व मंत्र्यांचे वर्तन घटनाविरोधी
27 Mar 2025
वाचक लिहितात
26 Mar 2025
पर्यावरणपूरक जीवनशैलीमुळे भावी पिढ्यांचे रक्षण : मुर्मू
30 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
शिमला मिरची, शेवगा, फ्लॉवर, भुईमुग शेंगाच्या दरात घट
2
व्हिसा बनले शस्त्र (अग्रलेख)
3
बलुचिस्तानचा स्वातंत्र्य संघर्ष
4
सर्वसामान्य जनतेच्या खिशाला दूध दरवाढीची झळ
5
शाकाहारी आणि मांसाहारी थाळीही स्वस्त
6
बीजिंग-वॉशिंग्टनने संघर्षाऐवजी संवादाचा मार्ग निवडावा