E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
व्यासपीठ
व्हॉट्सऍप कट्टा
Wrutuja pandharpure
10 Mar 2025
भावना
तुझ्याशी नाते जडले
गुंतत गेले
अक्षरशः भावनेच्या भरात
गुरफटत गेले.
आता दुसरं-तिसरं काही
उरलचं नाही,
माग परतणं, वळून बघणं
जन्मात नाही
भंगलेल्या मनाने
पाला पाचोळ्यासारखं
वाट फुटेल तिथं
वाहवत जाणं इतकचं
फक्त पुढे निघालाय तो काळ
पण माझं हरवलयं जग
राहिल्यात फक्त यातना
भळभळत्या जखमातून
भिजलेल्या शरीरात
शोधायच्या फक्त भावना...
- वैशाली कोटणीस, गंधर्वनगरी, तापकीरनगर, मोशी,
मो : ९१३०९३०५२९.
---------
यशाची खरी किंमत त्यात गमावलेल्या गोष्टीत असते, कारण प्रत्येक यशाला काही न काही किमत चुकवली असते. यश मिळवण्यासाठी आपल्या जीवनातील अनेक गोष्टींमध्ये बदल घडवावे लागतात - काही वेळा वेळ, काही वेळा ऊर्जा, कधी कधी नातेसंबंध आणि कधी कधी स्वतःसाठी घालवलेला व्यक्तीगत वेळ.
जेव्हा आपण यशाकडे जातो, तेव्हा आपल्याला किती गोष्टी त्यागाव्या लागतात, हे आपल्याला समजून येतं. हे त्याग, गमावलेली गोष्टी किंवा त्यात दिलेला कष्टांचा परिष्कारच आपल्याला खरे यश प्राप्त करायला मदत करतो.
यश मिळवण्यासाठी ज्या गोष्टी गमावल्या, त्या गोष्टी आपल्याला अजून अधिक समृद्ध बनवतात. जरी आपण यश प्राप्त केलं तरी, त्यातल्या गमावलेल्या गोष्टींचं मोल लक्षात घेतल्याने आपल्या यशाची खरी शुद्धता समजते.
खरं तर, यश त्यागाची प्रक्रिया असते - ज्यामुळे आपल्याला अधिक शहाणं, अनुभव घेणं आणि अधिक सुसंस्कृत बनवते. यश मिळवताना आपण काय गमावलं आहे हे तपासलं की, ते एक ठराविक मार्ग आणि शहाणपण देतं, जे आपल्याला त्या यशाच्या मागे दडलेली गोडी समजायला मदत करतं.
---------
मन्या : जन्या, तुला मोबाइलचा सर्वात मोठा फायदा माहीत आहे का?
जन्या : कोणता फायदा आहे?
मन्या : मोबाइलचा सर्वात मोठा फायदा हा झाला आहे की,
कामधंदा नसलेल्यांना वाटतं की ते बिझी आहेत.
Related
Articles
जनतेचा विश्वास असलेले सरकार येत नाही, तोपर्यंत पाकिस्तानमध्ये स्थैर्य अशक्य : इम्रान खान
14 Mar 2025
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला २ हजार किलो द्राक्षांचा नैवेद्य
14 Mar 2025
औरंगजेबाची कबर जेसीबीने उखडून टाका
08 Mar 2025
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा पदवीप्रदान सोहळा उत्साहात
08 Mar 2025
पुरंदर विमानतळाबाबत कोणतीच घोषणा नाही
11 Mar 2025
नगरपरिषदांनी केंद्र-राज्य सरकारच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी : जिल्हाधिकारी
08 Mar 2025
जनतेचा विश्वास असलेले सरकार येत नाही, तोपर्यंत पाकिस्तानमध्ये स्थैर्य अशक्य : इम्रान खान
14 Mar 2025
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला २ हजार किलो द्राक्षांचा नैवेद्य
14 Mar 2025
औरंगजेबाची कबर जेसीबीने उखडून टाका
08 Mar 2025
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा पदवीप्रदान सोहळा उत्साहात
08 Mar 2025
पुरंदर विमानतळाबाबत कोणतीच घोषणा नाही
11 Mar 2025
नगरपरिषदांनी केंद्र-राज्य सरकारच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी : जिल्हाधिकारी
08 Mar 2025
जनतेचा विश्वास असलेले सरकार येत नाही, तोपर्यंत पाकिस्तानमध्ये स्थैर्य अशक्य : इम्रान खान
14 Mar 2025
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला २ हजार किलो द्राक्षांचा नैवेद्य
14 Mar 2025
औरंगजेबाची कबर जेसीबीने उखडून टाका
08 Mar 2025
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा पदवीप्रदान सोहळा उत्साहात
08 Mar 2025
पुरंदर विमानतळाबाबत कोणतीच घोषणा नाही
11 Mar 2025
नगरपरिषदांनी केंद्र-राज्य सरकारच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी : जिल्हाधिकारी
08 Mar 2025
जनतेचा विश्वास असलेले सरकार येत नाही, तोपर्यंत पाकिस्तानमध्ये स्थैर्य अशक्य : इम्रान खान
14 Mar 2025
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला २ हजार किलो द्राक्षांचा नैवेद्य
14 Mar 2025
औरंगजेबाची कबर जेसीबीने उखडून टाका
08 Mar 2025
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा पदवीप्रदान सोहळा उत्साहात
08 Mar 2025
पुरंदर विमानतळाबाबत कोणतीच घोषणा नाही
11 Mar 2025
नगरपरिषदांनी केंद्र-राज्य सरकारच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी : जिल्हाधिकारी
08 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
भैयाजींची पश्चात बुद्धी (अग्रलेख)
3
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा पदवीप्रदान सोहळा उत्साहात
4
महिला सक्षमीकरणाच्या दिशेने पुढचे पाऊल
5
नव्या प्राप्तिकर विधेयकामुळे कंपन्यांच्या अडचणीत वाढ
6
निसर्ग, भवतालासह विज्ञान रंजनाची झालर असलेल्या कथा